कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ...
अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे अॅट्रॉसिटीचा कायदाच बोथट झाला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला हवा. यासाठी हा विषय व्यापक पीठाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आ ...
कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकाविल्याच्या आरोपात एकाला (मिलिंद एकबोटे) अटक झाली पण एका व्यक्तीला (संभाजी भिडे) अजूनही अटक झाली नसल्याचं समाजाला पचत नाही ...
कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढू,असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला. ...