अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे. ...
दिल्लीत हवेचे प्रदूषण रविवारी पुन्हा एकदा वाढले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ... ...