मुठभर गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी २ वर्षांपूर्वी बंधनमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतल्याने समस्त पुणेकर ट्राफिक आणि ध्वनी प्रदूषणामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत ...
आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...