पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला ...
जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत - विद्यार्थिनींची प्रतिक्रिया ...