आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत असल्याचे म्हटले होते. इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. ...
१८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात एक देश, एक निवडणूक या मुद्द्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक आणण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अचानक अधिवेशन जाहीर केल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरु झाली आहे. ...