राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमताप ...
संसदेचे कामकाज १४ दिवसांपासून होत नसल्याने व कामकाजाचे नऊ दिवसच शिल्लक असल्याने सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याचे संकेत दिले. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व सोमनाथ चॅटर्जी यांनी टीका केल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला आहे. ...
सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चेस आम्ही तयार असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्ताधारी भाजपा त्यास काही कारणांनी बिचकत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. आपलेच मित्रपक्ष ठरावावर कसे बोलतील याची सध्या भाजपाला भीती वाटते आहे. ...
परवा तीन राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांनी भारतीय जनता पक्षाने देशातील २१ राज्यात सत्ता मिळवून दिली आहे. शिवाय आंध्र, तेलंगण, बिहार व काश्मीर यासारख्या राज्यात त्याच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. यातील काही सरकारांत भाजप हा पक्ष सहभागीही आहे ...