जव्हार तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. ...
निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा, त्याच बरोबरच कमी जास्त होत चालेला पाऊस, कमी अधिक थंडी व ढगाळ वातावरण त्याचा परिणाम यंदा पुन्हा आंबा उत्पादनावर झालेला असुन तालुक्यामध्ये अद्याप आंबा बाजारात आला नाही. ...
उन्हाची तीव्रता वाढल्याने, गारगार सरबत आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. बोर्डी परिसरातील गावांमध्ये चक्क भंगारातील वस्तू घेऊन त्या बदल्यात आईस्क्रीम विकला जातोय. ...
तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ...