पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत. ...
पाकिस्तानी एजन्सीला मुंबईच्या एमआयसीसीकडून मेल पाठविण्यात आला होता. यामध्ये बुडालेल्या जहाजावरील लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली होती, असे पीएमएसएने म्हटले आहे. ...