मुलांना उत्तम शिक्षण देण्याची पालकांची आकांक्षा टाळेबंदीमुळे कोमेजली. टाळेबंदीचा नागरिकांच्या पगारावरील परिणाम अस्वस्थ करणारा आहे. २२ टक्के पगारदारांनी नोकऱ्या गमावल्या आणि पगार कपात ३० टक्क्यांवर गेली. ...
अनेक कुटुंब वीज बिल भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्रामीण दुर्गम भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने राज्यातील हजारो गाव-पाड्यांत आजही मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब ...
सटाणा : येथील स्व. वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीने मंगळवारपासून (दि. २५) दोनदिवसीय आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली. ...
या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वड ...