राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Shambhavi Pathak : शांभवीची आई आता महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात आपल्या लेकीला गमावल्याच्या दुःखाने पूर्णपणे कोलमडून गेली आहे. ...
Ajit Pawar Speech: जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी कामे धडाडीने करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचे प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे असं अजित पवारांनी म्हटलं होते. ...
Ajit Pawar Death News: अजित पवारांचा दिवस लवकर सुरू होत असे. भल्या सकाळी ते अचानक कुठे भेट देतील, कशाची पाहणी करतील, याचा अंदाज बांधता येत नसे. अशाच एका सकाळी राजभवनात शपथ घेऊन त्यांनी महाराष्ट्राला धक्का दिला होता. मात्र, बुधवारी सकाळी त्यांनी जो धक ...