राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Passes Away अजितदादा हे अतिशय धडाडीचे, स्पष्टवक्ते आणि लोकप्रिय नेते होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती. ते आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही ...
Ajit Pawar: आकाशाएवढ्या विशाल कर्तबगारीचे बळ राखून असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रवास आकाशातच अर्ध्यावर खुडण्यामध्ये नियतीचा काय संकेत आहे कोण जाणे! संजय गांधी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवर ...
Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. त्या क्षणी काय वाटले, हे शब्दांत सांगणे खरोखरच फार अशक्य आहे. आम्हा दोघांचा गेल्या ३५ ते ४० वर्षांचा सहवास. एवढी कारकीर्द राजकीय आणि सामाजिक जीवनात आम्ही एकत्र काढली. हा सर्व का ...