वावीसह परिसरातील फुलेनगर, दुसंगवाडी, पांगरी, कहांडळवाडी, घोटेवाडी आदी गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत कामकाजाबद्दल तीव्र निषेध केला. ...
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ०४ केझेड ८०७८ ही मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना, एका ट्रेलरने कट मारल्याने दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, तो रस्त्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकल्यान ...
तुमच्या-आमच्यापैकी अनेकांना आपली संपत्ती दाखवण्याची सवय असते... आपल्या अत्यंत विश्वासू लोकांना श्रीमंती दाखवली तर एकवेळ ठीकय... पण भेटेल त्याच्या समोर संपत्तीचं प्रदर्शन करण्याची अनेकांना सवय असते... पण हीच सवय स्वत:चाच गळा कसा आवळू शकते... हेच आपण आ ...
कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्राला आणि मजुरांना जबाबदार ठरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व भाजपने महाराष्ट्राची व स्थलांतरित मजुरांची माफी मागावी, या मागणीसाठी रविवारी (दि.२०) आंदोलनात्मक पवित्रा घेत काँग्रेस कमिटीपासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ड ...
संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठ ...
नाशिक जिल्हा चेस असोसिएशनतर्फे दोन दिवसांच्या राज्यपातळीवरील निवडीसाठी ओपन व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ फेब्रुवारीला भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण ...
नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे अष्टपैलू कामगिरी करून रणजी ट्रॉफी सामन्यात आसामवरील विजयात मोठा वाटा उचलला. ५२ धावा आणि तब्बल ११ बळी अशी कामगिरी केल्यानेच महाराष्ट्र संघाने आसामवर एक डाव आणि ७ धावांनी दणदणीत विजय मिळवला ...