पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चार दिवसांत वर्षानुवर्षे मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यात सुमारे २५० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली आहेत. शहराच्या अन्य भागात ही मोहीम कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. अचानकपणे मोहिमेचे नियो ...
कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. ...
प्रत्येक राशीच्या माणसाचा स्वभाव, गुण-अवगुण याची विविध उदाहरणाद्वारे माहिती देत मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. दत्तमंदिरोड शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘र ...
एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. ...
कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. ...
रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राह ...
नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध ...