बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत डचके यांना निवेदन दिले. ...
नाशिक : शेतकरी संघनांना पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंहळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिीत महामंडळाकाडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाततीत कोणत्याही सुचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत ...
व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ...
अश्विन नगर, मोरवाडी परिसर ,पाथर्डी फाटा परिसर धनगर, दौलत नगरचा परिसर यासह प्रभागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपु-या स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ६) एकूण २६९ रुग्णांची वाढ झाली असून, ३६४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ आणि नाशिक शहरात १ याप्रमाणे एकूण ३ बळींमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १,८२९ वर पोहोचली ...