यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ...
देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ...
अकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या ...
काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठव ...
२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ...
‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक ...
तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर ...