Nagpur : गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे. ...
Satbara Kora Kara : अतिवृष्टी, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने शासनाकडे एकरी ५० हजार रुपये मदत आणि सातबारा कोरा करून कर्जमुक्तीची मागणी केली आहे. सरकारने निवडणुकीतील आश्वासन ...
आगामी निवडणुकीपासून जिल्हा परिषद सर्कल आरक्षणासाठी नवीन रोटेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोध करणाऱ्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. ...