मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उन्हाचा ताप आणि उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना आज (शनिवारी) अखेर मान्सूनने दिलासा दिला. हवामान खात्याने मान्सून शनिवारी मुंबईत दाखल झाल्याचे जाहीर केले. ...
पावसाळ्यासाठी सज्ज असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा पहिल्याच पावसात वाहून गेला. दोन तासांत झालेल्या चार इंच पावसात हिंदमाता, परळ, धारावी आदी परिसर पाण्याखाली गेले. ...
वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते. ...
मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपून काढले. विशेषत: शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तडाखा कायम ठेवला. ...
इस्माईल युसुफ कॉलेज प्रशासनावर टीका करीत काही दिवसांपूर्वी नापास विद्यार्थी आणि पालकांनी मंत्रालयावर धडक देत निकालाच्या न्यायासाठी शिक्षणमंत्र्यांचे दार ठोठावले होते. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने मुंबईत दमदार एन्ट्री मारली आहे. मुंबईस्थित तुळशी आणि विहार तलाव क्षेत्रातही दिवसभर मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईबाहेरील मोडक सागर तलावातही पावसाने खाते उघडले आहे. ...