मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शिवडी येथे रोगट आणि निकृष्ट दर्जाचे चिकन चायनिज गाड्यांना पुरवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर नुकतेच उघडकीस आले. मात्र त्यानंतर आठवड्याभरात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजही मुंबईतील चायनिज गाड्यांवर सर्र ...
मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण आरंभ होत असतानाच रविवारी कुर्ला पश्चिमेकडील सुभाषनगर येथील बाल मित्र मंडळाच्या ‘कुर्ल्याचा राजा’चा दिमाखदार आगमन सोहळा रंगला. ...
शाळेत देण्यात येणाऱ्या फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. त्यानंतर पालकांनी मुलांना तपासणीसाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती ४७१ पैकी ३८९ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८२ विद ...
गेल्या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेच्या इमारत व कारखाना विभागाने तब्बल चारशे उपाहारगृहांना सरसकट परवानगी दिली आहे. उपाहारगृहांमधील सुरक्षेची खातरजमा केल्याशिवाय दिलेली परवानगी ग्राहकांच्या जिवावर बेतू शकते, हे कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर समोर ...
शहर-उपनगरात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधा तोकड्या पडत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली आहे, असा पुनरुच्चार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...