मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. ...
४९७ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून समाजात परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अनैतिकता वाढेल व विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे. ...
देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडमुळे केवळ प्रवास सुसाट न होता, मुंबईकरांना ‘मोकळा श्वास’ही घेता येणार आहे. कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. ...
उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन ...
सप्टेंबरपासून ही सुविधा सुरु करण्यात आली असून सहा महिने याची प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या कायस्वरुपी ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ...