मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ अशी अखेर शुक्रवारी (2 नोव्हेंबर) नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन्ही विमानतळांची जगाला ओळख झाली आहे. ...
मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अखेर शुक्रवारी सुटला. अंबरनाथ येथील करवले गावातील ३८.८५ हेक्टर जागेपैकी ३० एकर जागेचा ताबा मुंबई पालिकेला येत्या तीन महिन्यांत देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले ...
मुंबईने पहिल्या डावात ४११ धावा केल्यानंतर तुषार देशपांडे याच्या तीन बळींच्या जोरावर शुक्रवारी येथे रणजी करंडक एलिट ग्रुपच्या अ गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेचे ६ फलंदाज ११५ धावांत तंबूत धाडताना आपली स्थिती मजबूत केली, तसेच मोठी आघाडी घेण्याक ...
पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ६ लोकलचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवाशांनी तीव्र आंदोलन करत, रेल्वे प्रशासनाला तक्रारीची दखल घेत निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. ...