मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईकरांना वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्या एमईआरसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही आकारणी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ईएमआयचा पर्याय निवडणाºया मुंबईतल्या वीजग्राहकांना थकबाकीवर १२ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आ ...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेवेमुळे येथील उर्वरित सेवांवरील ताण कमी होत प्राधिकरणाच्या अग्निशमन सेवेला संबंधित सेवांची मदत मिळणे ही जमेची बाजू ठरेल. याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बैठकांवर जोर दिला जात आहे. ...
मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचे राजकीय वतुर्ळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. ...
अंधेरी येथील जुहू बीचवरील जमीन अतिक्रमणन नियमानुकूल करण्याकरीता मे. जुहू बिच खाद्यपेय विक्रेते को.आॅप. सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने देण्यात आली आहे. ...