मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Coronavirus news : पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. ...
Navi Mumbai News : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहांवर पडदा पडल्याने, नाट्यव्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. नाटकांतून भूमिका रंगवणाऱ्या कलावंतांसह, पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक स्थिती रोडावल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. ...