मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
धारावी भारतातीव सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. १७३७ साली, मराठांनी सालसेट बेटांवर चाल करुन ते ताब्यात घेतलं आणि बहुतांश मुंबईतील पॉर्तुगीज प्रांत मराठ्यांना शरण गेले. यासाठीच म्हणून, मुंबईचे राज्यपाल जॉन हॉर्न यांनी मराठ्यांचा शक्तिशाली समुद् ...
मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे. ...
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विद्यापीठाने प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांची प्रभारी कुलसचिवपदी नियुक्ती केली ...
अनेक व्यावसायिक विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र हे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क व शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीवर अवलंबून असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश लांबले. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांनीही संपूर्ण ...
२००८मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची सुरुवात पालिका मुख्यालयाबाहेरून झाली होती. पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने मुख्यालयाच्या सात प्रवेशद्वारांवर सीसीटी ...
एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मुलाने त्याच्या प्रेयसीच्या पालकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. पण त्यातून काहीही साध्य न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती हजर करा) याचिका दाखल केली. ...