मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, असे आहे. ...
Aryan khan Bail : मुकुल रोहतगींनी आर्यनच्या जामिनासाठी जवळपास ५०-५५ मिनिटं युक्तिवाद केला. त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वपूर्ण संदर्भ देणाऱ्या निकालांचं वाचन केले. ...
राज्यपालांनी सुमारे सव्वा तास खा. शेट्टी यांच्या समवेत आणि महाआघाडी सरकारचे प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत राजभवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ...
पोलीस काय करतात, असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पहा. एका पोलीस महिलेने दाखवलेली ही तत्परता... खाकी वर्दीतील या महिलेने धाडस दाखवत दुसऱ्या एका महिलेचा जीव वाचवला. एका महिलेसाठी पोलीस हे देवदूतासारखे धावून आले, असंच म्हणावं लागेल. ...