मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अस्सल खादीच्या नावाखाली बनावट उत्पादने विकणाऱ्या खादी एम्पोरियमवर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कारवाई केली आहे. १९५४पासून मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेतर्फे हे दुकान चालवले जाते आहे. ...
कोरोनाच्या तिन्ही लाटांच्या काळात मुंबई महापालिका खंद्या आधारासारखी मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली. लसीकरणाच्या वेगातही सातत्य राखण्यात पालिकेला यश मिळाले. याचे श्रेय पालिकेचे जसे आहे तसेच, कायदा पाळणाऱ्या बहुतांश मुंबईकरांचेही आहे. ...
१९८८ साली शिक्षक मतदार संघाची पहिली निवडणूक झाल्यानंतर ३ वेळा शिक्षक आमदार म्हणून संजीवनी रायकर निवडून आल्या होत्या. वात्सल्य या अनाथ मुलांच्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या ...
Crime News: चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या शालिनी शर्मा यांच्याविरोधात त्याच पोलीस ठाण्यात पदाचा गैरवापर करत, खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Crime News: सांताक्रूझमधून बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या नेहमीच्या मागण्यां ...