मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली : राऊत ...
Mumbai: मढ कोळीवाडा, येथील मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेच्या सदस्य विजया लक्षमण कोळी यांची नौका " हिरुआई प्रसन्न" IND-MH-02-MM-6404 बुडाली आहे. ...
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला ...
२६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भायखळा पश्चिमेकडील बी. जे. मार्ग येथे असलेल्या टाटा कॉलनीमध्ये एक व्यक्ती बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या माहितीचा कॉल आला आणि खळबळ उडाली. ...
राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास 'गारेगार' करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. ...
राज ठाकरेंनी हनुमान चालिसा वाजवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचा आग्रह धरला ...