मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. ...
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचे पूर्वीचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्या नंतर होणारी आणि महाविकास आघाडीने एकत्र येवून लढवलेली ही पहिलीच ही पोटनिवडणूक होती.अंधेरीत ठाकरे गटाची मशाल उजळली. ...
Syed Mushtaq Ali T20: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल् अत्यंत रोमहर्षक सामन्यात हिमाचल प्रदेशवर ३ चेंडू आणि तीन विकेट्स राखून मात करत मुंबई सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ...
मधुकर ठाकूर उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत ... ...
महावितरणच्यावतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "सलवा जुडूम" हे नाटक विजेते ठरले. ...