मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mira-Bhayandar Viral Video: मिरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीचा वाकलेला व एकाच जागेवर स्तब्ध झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर 'झोंबी डूंग' या नावाने प्रचंड व्हायरल झाल्यानंतर शहरात दहशत निर्माण झाली. ...
राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकले पाहिजे, असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगायचे. मंत्री भरमसाठ आश्वासने देतात. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘तुझे काम करतो’, असे सांगतात. त्याउलट अधिकारी प्रत्येक गोष् ...
भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचा शोध, नोंदणी आणि डिजिटल स्वरूपात संग्रह करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ हा प ...
Who Is Ashwini Paul: कारागृहात कैद असलेल्या पार्टनरला भेटण्यासाठी जाताना ड्रग्जतस्कर इरफानशी ओळख झाली. पुढे याच ओळखीतून बार गर्ल असलेली अश्विनी पॉल थेट ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती समोर येत आहे. ...