मुंबई विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यापासून ग्रासलेले आहे, त्यातच परीक्षा विभागाने तर विद्यार्थ्यांना हैराण करून सोडले आहे. विद्यापीठ कायद्यातील नियम धाब्यावर बसवत परीक्षा विभागाने परस्पर नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा उद्योग केला आहे. ...
'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...
मुंबई : क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे, तर देशातील सर्वोत्तम ... ...
मुंबई : मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांच्या फेरफारप्रकरणी विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांसह एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. संदीप पालकर, प्रवीण ... ...