महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. राज साहेबांसोबत अनुचित ... ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेरीस ... ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीची लढाई ही मोदीविरोधी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे ... ...