राज्यात आज शुक्रवार (दि. २२) रोजी अमरावती, कारंजा, तेल्हारा, उमरखेड - डांकी, सेलू आदी ठिकाणी हरभर्याची सर्वाधिक आवक होती. तर देवळा, पाथरी, शेवगाव भोदेगाव, जळगाव या ठिकाणी सर्वात कमी आवक होती. ...
भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे. ...