अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यांना कारणे द ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांसाठी वादळी वाऱ्यांची शक्यता, पेरणीस अजून थांबा. कृषि विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला. योग्य वेळ, योग्य पीक, योग्य बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. (Krushi Salla) ...
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात मान्सूनचा कहर (Heavy Rain) सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि काही शहरी भागांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस ...
Jayakawadi Dam : पावसाच्या जोरदार सुरुवातीने मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिकमधील धरणांमधून झेपावलेले पाणी आता जायकवाडीत दाखल झाले आहे यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. (Jayakawadi Dam) ...
Maharashtra Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा (Heavy rain) कहर सुरु आहे. येत्या चार दिवसांसाठी हवामान खात्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कुठे वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra Weat ...
Crop Insurance : खरीप २०२४ मधील पीक काढणी कव्हर अंतर्गत पीक विमा, नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या ७५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ...
Farmer Success Story : गरम आणि कोरड्या हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता थंड हवामानात येणारे सफरचंदही यशस्वीरित्या पिकत आहेत. वरझडीतील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दोन एकरांवर ५०० क्रेट सफरचंदांचं उत्पन्न घेऊन शेतीत नवा आदर्श घ ...