वाढत्या उन्हामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, सध्या धरणात ३९.७७ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू असतानाच दुसरीकडे शेतीकामांची लगबग वाढली आहे. त्यामुळे "एकीकडे लगीनसराई, तर दुसरीकडे शेतीकामाची घाई" अशी बळीराजाची अवस्था झाली असून, खरीपपूर्व मशागतीसाठी केवळ २० ते २५ दिवस उरले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण ५४ टक्के भरलेले असतानाही, वैजापूर तालुक्यातील ४० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरींनी तळ गाठल्याने पिके धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठ ...
मराठवाडा आणि विदर्भातील हळद खरेदी-विक्रीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड दहा दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून पर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आदल्या दिवसापासूनच हळद घेऊन मार्केटयार्ड गाठले. ...
Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानाने धक्कादायक वळण घेतले आहे. एका बाजूला तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचत असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Maharasht ...
Maharashtra Weather Update : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने अक्षरशः हैराण केले आहे. विदर्भात तापमान ४४ अंशांवर पोहोचले असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकेत या ...
Marathwada water crisis : मराठवाड्यात उन्हाचा पारा चढत असताना पाणीटंचाईचे संकटही गडद होत चालले आहे. धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही ३०० हून अधिक गावे पाण्यासाठी भटकंती करत आहेत.(Marathwada water crisis) ...