लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

टंचाईचे सावट! अनियंत्रित पाणी उपस्याने मराठवाड्याची भूजल पातळी ८ मीटरने खालावली - Marathi News | Water Crisis Deepens! Ground Water Depletes Rapidly Across 8 Districts of Marathwada. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टंचाईचे सावट! अनियंत्रित पाणी उपस्याने मराठवाड्याची भूजल पातळी ८ मीटरने खालावली

छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याची भूजल पातळी सर्वात खाली; घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. ...

Heatwave Alert : उष्णतेचा कहर वाढतोय; अन् सरकार म्हणते उष्णतेची लाट 'आपत्ती' नाही? - Marathi News | latest news Heatwave Alert: Heatwave havoc is increasing; and the government says heatwave is not a 'disaster'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेचा कहर वाढतोय; अन् सरकार म्हणते उष्णतेची लाट 'आपत्ती' नाही?

Heatwave Alert : राज्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढत असतानाही तिला अद्याप नैसर्गिक आपत्तीचा दर्जा मिळालेला नाही. परिणामी, उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यू किंवा आर्थिक नुकसानीसाठी नागरिकांना कोणतीही थेट नुकसानभरपाई मिळत नाही. हवामान बदलामुळे वाढत्या ...

पुढील दोन दिवसांत उष्णतेचा पारा घसरण्याची शक्यता; वाचा राज्यात कुठे किती तापमानाची नोंद? - Marathi News | Temperatures are likely to drop in the next two days; Read what temperatures have been recorded in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील दोन दिवसांत उष्णतेचा पारा घसरण्याची शक्यता; वाचा राज्यात कुठे किती तापमानाची नोंद?

maharashtra heat wave विदर्भाचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर स्थिर असून, मंगळवारी अकोला आणि अमरावतीत ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ...

'मराठवाड्यात ३ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय, सरकारला अजून किती बळी हवेत?' काँग्रेसचा सवाल - Marathi News | '217 farmers have died in Marathwada in 3 months, how many more victims does the government want?' Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठवाड्यात ३ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय, सरकारला अजून किती बळी हवेत?'

vijay wadettiwar News: शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

गोदावरी नदी संकटात; प्रदूषण, वाळू उपसा, खंडित प्रवाहामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Godavari River in crisis; Pollution, sand mining and disrupted flow threaten Marathwada with water shortage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी नदी संकटात; प्रदूषण, वाळू उपसा, खंडित प्रवाहामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट

मराठवाड्याची जीवनवाहिनी धोक्यात! नाल्यांचे सांडपाणी थेट गोदावरीत; पीआरसी कमिटीच्या फटकाऱ्यानंतर नांदेड पालिकेला जाग ...

अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख - Marathi News | More than 250 children of farmers from Abab 'ya' village are in government service; It has become known as a village of officials | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख

सेलू शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या रवळगाव येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करत प्रशासनातील अनेक पदाला गवसणी घातली आहे. रवळगावने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ...

'धाराशिव'च्या कळंब तालुक्याची गाळपात यंदाही आघाडी; १३ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन - Marathi News | Kalamb taluka of 'Dharashiv' leads in sugar production this year too; 13 lakh 30 thousand quintals of sugar produced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'धाराशिव'च्या कळंब तालुक्याची गाळपात यंदाही आघाडी; १३ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

मार्च महिन्यात पट्टा पडलेल्या २०२५-२६ या गाळप हंगामातील साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे. ...

सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक - Marathi News | Did the sun shine in Vidarbha? Highest temperature in the country in Akola city; Marathwada also broke the record | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक

उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. ...