Heatwave Alert : राज्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढत असतानाही तिला अद्याप नैसर्गिक आपत्तीचा दर्जा मिळालेला नाही. परिणामी, उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यू किंवा आर्थिक नुकसानीसाठी नागरिकांना कोणतीही थेट नुकसानभरपाई मिळत नाही. हवामान बदलामुळे वाढत्या ...
vijay wadettiwar News: शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...
सेलू शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या रवळगाव येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करत प्रशासनातील अनेक पदाला गवसणी घातली आहे. रवळगावने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ...
मार्च महिन्यात पट्टा पडलेल्या २०२५-२६ या गाळप हंगामातील साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे. ...
उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. ...