२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु ही जागादेखील ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. ...
mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीची जागा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भूमिका मांडली. ...
Uddhav Thackeray: सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ...
Sangli Loksabha Election 2024: सांगली मतदारसंघ महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाला असून याठिकाणी चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील. मात्र मविआच्या या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेली सांगलीची जागा ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) सोडण्यात आल्याने सांगलीतील काँग्रेसमध्ये (Congress) असंतोषाची ठिणगी पेटली आहे. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच काँग्रेसचे सांगलीतील अनेक ...
Lok Sabha Election: संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलं. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली. ...