२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Prakash Ambedkar News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होईल, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. ...
Balasaheb Thorat News: आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. सांगलीचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ...
Lok Sabha Election: जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ...
Lok sabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला होता ...
Loksabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीत नाराजी पसरली आहे. भिवंडीतील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...