२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या ओपिनियन पोलवर सडकून टीका केली आहे. तसेच ओपिनियन पोल हे ब्रह्मदेवानं तयार केलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ...
Prasad Lad Criticize Uddhav Thackeray: काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच घोषित करण्याची मागणी केली. (Maharashtra Assembly Election 2024) मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग् ...