इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Maharashtra, Latest Marathi News
Maharashtra weather update : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे पहाटे हुडहुडी भरत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. १९ डिसेंबर रोजी राज्यातील हवामान कसे असेल, जाणून ...
कोकाटेंवर उशिरा का असेना, कारवाई झाली. न्यायालयाच्या निकालामुळे ती करावी लागली. मात्र, इतरांचे काय, असा प्रश्न आहे. ...
नव्या विमानतळामुळे फरक पडणार का? ...
नामुष्की : वर्षभरात अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी गमावले पद, मुंडेंनंतर पायउतार होणारे कोकाटे दुसरे ...
महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे. ...
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ...
अन्नदाता, जगाचा पोशिंदा ही बिरुदावली नावासोबत मिरवणाऱ्या बळीराजाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढणे कोणत्याही सरकारला अद्याप तरी जमले नाही. जमीन कसण्यासाठी कर्ज काढणे अन् पीक निघाल्यावर परतफेड करणे, याच चक्रात तो पिसला गेला. सावकारांच्या व्याजाचे पाश ...
Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...