काही झालं तरी कांदा आपणास स्वस्तातच हवा असतो. इतर कोणत्याही वस्तूंचे भाव वाढले तरी तक्रार होत नाही. कांद्याचे भाव वाढले तर मात्र गहजब होतो. त्यात शेतकऱ्यांचा बळी जातो. व्यापारीवर्ग यातून सहीसलामत सुटतो. कांद्याची मागणी कायम असते. त्याचा त्यांना लाभ ह ...
आपल्या मतदारसंघासाठी निधी देताना सरकारकडून दूजाभाव केला जातो अशी तक्रार करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची नाटके त्यांनी बंद करावीत असे मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना फटकारले. ...
जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले. ...
महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या गुंड विजय ऊर्फ काळू ऊर्फ काळबा रामभाऊ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई रेल्वे फाटक, कोल्हापूर) याची प्रकृती गंभीर आहे. ...
बँकेला गेल्या वर्षभरात विविध घोटाळ्यांनी वेढले असून या वर्षी कोल्हापूरमध्ये झालेल्या सर्वसाधरण सभेसाठी, प्रचलित नियमांना फाटा देऊन विक्रमी खर्च करण्यात आला ...