स्वत:च्या जमिनीचे क्षेत्रफळ कमी असतानाही पीकविमा योजनेची भरपाई मिळविण्यासाठी हजारो एकरचा पीक विमा उतरविण्याचा प्रताप राज्यातील अनेक भागात झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. ...
देव करो आणि उर्वरित काळात भरपूर पाऊस पडो व बळीराजाची चिंता मिटो. खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातलं पिक घेण शक्य आहे का? आणि त्यात कोणती पिके घेता येतील? ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (NDCC Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी थकबाकीपोटी जप्त करण्याची मोहीम मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. टॅक्टरसाठी कर्ज घेतलं आणि जप्ती मात्र जमिनीवर आली अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. ...
कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. ...
यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...