‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. ...
अनेकजण आपलं तेच तेच नेहमीच काम करून कंटाळलेले असतात. त्यांना ९ ते ६ ची रोजची नोकरी सोडून देण्याची इच्छा असते. सोबतच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छाही असते. ...
जिल्हा बँकेमधील भरती प्रक्रिया ही लोकहितार्थ, निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने शासन आदेश दिले होते. या आदेशानुसारच भरती प्रक्रिया राबविणे हे जिल्हा सहकारी बॅँकांना बंधनकारक आहे. परतु ...