आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jayakawadi Dam : शेतकऱ्यांसाठी आणि सिंचन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या (Jayakawadi Dam) डाव्या कालव्याच्या (Left Canal) दुरुस्तीसाठी अखेर शासनाने ७३५ रुपये कोटींचा निधी मंजूर के ...
Marathawada Water shortage : कायम दुष्काळी प्रदेश असणाऱ्या मराठवाड्यात यंदाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत फक्त ३२ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा (Dam Water) असून, लघुप्रकल्पांमध्ये ही पाणीपातळी केवळ २१ टक्क्यांवर ...
Jayakawadi dam : मराठवाड्याच्या शेतीला (irrigation) जीवदान देणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (Jayakawad ...
Marathawada Water : मराठवाड्याचे ७ टक्के पाणीकपात करणारा अहवाल स्वीकारू नका अशी मागणी करत मराठवाडा हक्क बचाव समितीने एक हजार शेतकऱ्यांचे लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. ...