आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका वर्चस्वासह जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या राखीव फळीची ताकद कळली. यातून भारतीय संघाचे भविष्यदेखील उज्ज्वल असल्याचे निष्पन्न होते, असे सलामीवीर रोहित शर्मा याने म्हटले आहे. ...
न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या तीन वन-डे लढतींसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे, तर त्याचप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामन्यांत बोर्ड अध्यक्ष एकादशचेही नेतृत्व करणार आहे. ...
पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने वन डे रॅँकिंगमध्ये नंबर वन होण्याचा मान मिळवला. चौथ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर असे वाटले होते की, आॅस्ट्रेलियाकडे तराजू झुकेल. ...
सलग चार एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. चांगली कामगिरी करूनही रहाणेला संघातून डच्चू देण्यात आल्याने... ...
हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि भारत अव्वल संघ असल्याचं सिद्ध झालं, सांगतायत लोकमतचे ... ...
भारताने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. ...