भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले. ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांना ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतील हवाई दलाने ...
93rd Air Force Day: ८ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय हवाई दलाने आपल्या स्थापनेची ९३ वर्षे पूर्ण केली. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाचे पराक्रम सर्वांनी पाहिले. याआधी, बालाकोट हवाई हल्ला आणि कारगिल युद्धातही हवाई दलाने उत्तम कामगिरी ...
Operation Sindoor on Pakistan: आशिया चषकामध्ये भारत पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताची विमाने पाडल्याचे खुनावले होते. तर भारतानेही नंतरच्या सामन्यात पाडली नाहीत तर पुन्हा सुखरूप आल्याचे दाखविले होते. ...