लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
चीनच्या कुरापतींनंतर सीमेवर सुखोई व मिग लढाऊ विमाने तसेच अॅपाचे व चिनूक लडाऊ हेलिकॉप्टर तैनात करून दक्षता वाढविली आहे. शिवाय चीनच्या हवाई क्षमतेस उत्तर देण्यासाठी अत्याधुनिक विमानविरोधी यंत्रणाही तेथे सज्ज करण्यात आली आहे. ...
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी ...