येवला येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत ...
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत. ...
वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. ...