अहेरी उपविभागाच्या सिरोंचा व भामरागड परिसरातील लोकांचा तेलंगणातील लोकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. त्यामुळे समक्का-सारक्का या देवीवर या भागातील मोठी श्रध्दा आहे. गेल्या ९०० वर्षाची परंपरा असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे दर दोन वर्षानी समक्का-सारक्का ...
क्रीडा स्पर्धेत शॉर्टकट मार्ग चालत नाही. परिश्रम व शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याच जोरावरच क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येते. मात्र खेळादरम्यान चुका दुरूस्तीला संधी नाही. थोड्याशाही चुकीने पराभव पत्करावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाच ...