डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे. ...
महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कवठ प्रसाद म्हणून दिला जातो. ...
डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. ...
फळ विक्रेते काही फळं ही नेहमी कागदात किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या टोपल्यांमध्ये ठेवतात. ते असं का करत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ...
Gardening Tips For Lemon Plant: लिंबाचं रोप तर लावलं आहे, पण त्याला लिंबू येतच नाहीत, असंच तुमचंही झालं असेल तर हे खत काही दिवस घालून पाहा..(how to get maximum lemon from plant?) ...
सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो. ...