Nature Birth Story : पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पून्हा एकदा रंग, सुगंध आणि जैवविविधतेने खुलली आहे. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी, पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशी (Fungi) यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ...
केंद्र सरकार दस्त नोंदणीचा १९०८ मधील कायदा बदलणार असून, नवीन प्रस्तावित मसुद्यात बनावट कागदपत्रांआधारे दस्त नोंदणी झाल्याचे आढळून आल्यास राज्याचे नोंदणी महानिरीक्षकच असा दस्त रद्द करू शकणार आहेत. ...
Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. ...