कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत् ...
Bhandara News अचानक पाणी वाढल्याने चुलबंद नदीच्या मध्यभागी दगडावर डोंगा आदळल्याने अडकलेल्या ११ जणांची नावाड्याच्या सतर्कतेने सुखरूप सुटका झाली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील आवळी-सोनी घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. ...